स्त्री आहे ती, माणूस आहे ती…..
भोग भोग भोगायची वस्तू नाहीरे ती
जरा डोकावून बघ तिच्या आत||
भावनांचा कल्लोळ माजलाय
तिच्या चेहऱ्यावर नसलेला…..
अफवा नाही मनाचेTalks पसरवा
भोग भोग भोगायची वस्तू नाहीरे ती
जरा डोकावून बघ तिच्या आत||
भावनांचा कल्लोळ माजलाय
तिच्या चेहऱ्यावर नसलेला…..
सोन्याच्या पेढीवर किराणामालाच्या दुकानाप्रमाणे असलेली गर्दी पाहिली तर खरोखरच गुंतवणूक म्हणून विचार करणाऱ्या लोकांनी Gold E.T.F. , E. Gold यासारख्या आधुनिक पर्यायाचा विचार करून आपल्याला त्यातील अधिक योग्य अशा पर्यायाची निवड करावी.
सर्वत्र गोंधळ निर्माण करणारी अवस्था असताना! मग अशा वेळी आपल्या शरीराचा (अग्निचा/भूकेचा) आवाज ऐका तो बरोबर भूक असेल तेव्हा मागतो, नको असेल तेव्हा मागत नाही, आपले चुकते कोठे तर आपण जिभेच्या चोचल्यांच्या आहारी जातो, ते थांबवायला हवे.
मंगळावर ह्या ग्लोबल वार्मिंग ची गरज आहे ज्यामुळे ग्रहाचं तापमान वाढेल आणि त्यायोगे बर्फाचं पाणी होण्यास मदत होईल त्याच सोबत ऑक्सिजनचं प्रमाण हि वाढवाव लागेल. त्यामुळे ओझोन ची लेयर तयार होऊन मंगळवार अवकाश विकीरणापासून सजीवांच रक्षण होईल. आता ह्या झाल्या जर तर च्या संकल्पना पण गेल्या आठवड्यात आलेल्या बातमीमुळे वैज्ञानिक आनंदित झाले आहेत.
माझ्या या प्रसूत झालेल्या कवितांचे नशीब जन्मापूर्वीच ठरले असाल्यामुळे दुसरे काय होणार? इतर लिखाणाप्रमाणे या कावितांच्याही वाटेला फारसे कोणी जात नव्हते. लिखाणाला अधिक व्याप्ती मिळण्याच्या दृष्टीने मी काही हौशी लेखकांच्या एक दोन व्हाटस्अॅप समूहामध्ये प्रवेश केला.
वेळप्रसंगी खोटेनाटे प्रॉमिस करुन धंदा उकळला जातो. कधी तोंडदेखलं बोलुन, वेळ मारुन नेली जाते. कधी चुक नसतानाही अपमान होतात, हे सगळे डंख मनाला त्रास देतात. ह्या सापळ्यापासुन जपुन राहावे, नियमित व्यायाम, योगासने, सुदर्शनक्रिया आणि ध्यान शरीराला आणि मनाला ताजेतवाने ठेवते. कधी मध्ये सुट्टी काढुन अवश्य निसर्गरम्य ठिकाणी फिरायला जावे.
लेपाक्षी मंदिराचं निर्माण विजयनगर साम्राज्यात साधारण १५ व्या शतकात झालं असल्याची नोंद असली तरी इकडे असलेल्या दोन गोष्टी मात्र कमीत कमी हजार वर्षापेक्षा जुन्या आहेत. लेपाक्षी मंदिराच्या समोर असलेला नंदी तब्बल २० फुट उंच आणि ३० फुट लांब आहे. हा पूर्ण नंदी एका दगडातून कोरण्यात आलेला आहे. नंदी मंदिरापासून २०० मीटर (६६० फुट) लांब आहे.
लग्न झाल्यानंतर आपला नवरा / बायको आणि मुलं हे आपलं सर्वस्व आहे, बाहेरच्या तिसऱ्या व्यक्तीला या जगात स्थान नको, अशी तिसरी व्यक्ती ज्यामुळे आपले नवरा-बायकोत तणाव निर्माण होतोय, त्याच्याशी त्वरीत संबंध संपवा, कारण आपला नवरा किंवा बायको हेच शेवटपर्यंत तुमच्यासोबत असणार आहेत. तिसरी व्यक्ती तुमचा वापर करतेय, हे कळण्यापूर्वी तुमचा संसार संपलेला असेल.
समजा, एखादा वाईट विचार वारंवार मनात रुंजी घालतोय, जसं की आपल्या एका मित्राला काल आत्महत्या करावी वाटत होती, ही तर कॅंसरची लास्ट स्टेज, इथं गोळ्या औषधं काम करणार नाहीत! समजा तुम्हाला तीव्रपणे एखाद्याला कडकडुन भांडावं-मारावं वाटतयं, सिगरेट दारु प्यावी वाटतेय, किंवा तुमची कसलीही एक वाईट सवय जी तुम्हाला बदलायचीय…..
असं समजा, तुमचं बँकेत एक अकाउंट आहे. ज्यात रोज सकाळी एक ठराविक रक्कम जमा होते….. आपोआप. समजा ८६,४०० रुपये. पण हे पैसे तुम्हाला त्याच दिवशी वापरावे लागतात. कारण संध्याकाळी तुमचा अकाउंट परत झीरो होऊन जातो. रोज सकाळी आपल्या खात्यात २४ तास म्हणजेच ८६,४०० सेकंद जमा होतात. दिवसाच्या अखेरीस आपोआप अकाउंट बॅलन्स झीरो होऊन जातो.