लवकरच ५० रुपये लीटरपर्यंत स्वस्त होऊ शकतं खाद्यतेल, ही आहेत कारणे
विशेषतः खाद्य तेलाच्या किमती मधल्या काळात खूपच वाढल्या आहेत. आयात निर्यातीवर वाढलेले निर्बंध हे ह्याचे प्रमुख कारण आहे असे सांगितले जाते.
अफवा नाही मनाचेTalks पसरवा
विशेषतः खाद्य तेलाच्या किमती मधल्या काळात खूपच वाढल्या आहेत. आयात निर्यातीवर वाढलेले निर्बंध हे ह्याचे प्रमुख कारण आहे असे सांगितले जाते.
वर्क फ्रॉम होम असो किंवा ऑफिसला जायचे असो सकाळची वेळ ही कायमच घाईची वेळ असते. त्यातून मुलांची शाळादेखील सकाळची असेल तर त्या वेळात होणाऱ्या धुमश्चक्रीला सीमाच नसते. आपल्यापैकी अनेकांसाठी सकाळची वेळ म्हणजे घाईगडबड, धावपळ आणि चिडचिड हे समीकरण जणू ठरूनच गेलेलं असतं.
आजपासून बरोबर १ वर्षापूर्वी म्हणजेच १४ जून २०२० रोजी बॉलीवूडचा सितारा सुशांत सिंह राजपूत बांद्रयातील त्याच्या राहत्या घरी मृ_तावस्थेत आढळला आणि सगळीकडे एकच खळबळ उडाली. त्यानंतर सुरु झाले आरोप, प्रत्यारोप. खऱ्या खोट्या बातम्या सगळीकडे पसरल्या आणि संशयाची सुई वेगवेगळ्या लोकांवर रोखली गेली.
साधारणपणे सर्दी, ताप, डोकेदुखी, पोटदुखी अशा समस्या अधूनमधून सगळ्यांनाच येतात आणि त्यात काही काळजी करण्यासारखे कारण सुद्धा नाही. पण जर आपण नेहमीच आजारी पडत असू तर मात्र त्यामागे काहीतरी कारण नक्कीच असते. आज आपण अशाच काही कारणांचा शोध घेऊ.
मराठीत ज्याला आपण दोडके म्हणतो त्याला हिंदीमध्ये तोरी/ तोरई आणि इंग्लिश मध्ये Ridged Gourd म्हणतात. दोडक्याची भाजी म्हटली की आपल्यापैकी बहुतेक सगळे जण नाक मुरडतात. परंतु दोडका किती गुणकारी आहे हे समजले की आपण नियमितपणे दोडका खाऊ हे मात्र नक्की. चला तर मग आज आपण दोडक्याचे गुणधर्म जाणून घेऊया.
भारतात दर दिवशी 27 करोड लिटर डिझेलचा वापर होतो. आणि त्यातलं 5 ते 10 टक्के डिझेल हे ‘डेड मायलेज’ म्हणून वाया जातं…. त्यावरून चेतन वाळुंज आणि आदिती भोसले यांनी या व्यवसायाची कल्पना सुचली.
सध्या करोना लसीकरणाचे महत्व सर्वांनाच लक्षात आले आहे. त्यामुळे सर्वत्र वेगाने लसीकरण सुरु करण्याची गरज असताना लसींचा मात्र तुटवडा होत आहे. असे असताना भारतासाठी मात्र एक आनंदाची बातमी आहे. संपूर्ण भारतीय बनावटीची दुसरी लस ZyCoV-D ह्या महिन्याच्या शेवटी पर्यंत उपलब्ध होऊ शकते.
मुळात मोतिबिंदु होऊच नये ह्यासाठी आपली जीवनशैली चांगली ठेवणे आणि नियमित डोळ्यांची तपासणी करणे आवश्यक आहे. शिवाय आपल्या डोळ्यांची अतिशय काळजी घेणे आवश्यक आहे. परंतु तरीही वयोपरत्वे हा आजार उद्भवलाच तर तो भराभर वाढू नये म्हणजेच मोतीबिंदू लवकर पिकू नये ह्यासाठी काही घरगुती उपाय आहेत. ह्या उपायांनी मोतिबिंदूची तीव्रता कमी होतो. त्याची वाढ हळूहळू होते. दृष्टी टिकून राहण्यास मदत होते.
काही आगाऊ माणसे तयारच असतात जखमेवर मीठ चोळायला.. आम्ही आपले असेच सांगितले हो, तुम्ही मनावर घेऊ नका फारसे..!! असे म्हणायला देखील कमी करत नाहीत.. मग आपण कितीही दुखावले गेलो तरी त्यांना फरक पडत नसतो. अशा वेळेस गोष्टी मनावर न घेणे इतके सहजासहजी जमू शकते का?
आपल्याला अनेकदा जुन्या नोटा किंवा नाणी साठवून ठेवायची सवय असते. काहीजण अशा पाकिटात असणाऱ्या नोटा खर्च करत नाहीत, किंवा काही वेळा अनावधानाने अशा नोटा किंवा नाणी आपल्याकडे राहून जातात. परंतु अशा नोटा/ नाणी आपल्याला घरबसल्या भरपूर पैसे मिळवून देणार आहेत.