कचरा वेचणारा विकी रॉय ते अंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त फोटोग्राफर (प्रेरणादायक कहाणी)

विश्वास बसत नाही ना!! पण हे एका कचरा वेचणाऱ्या गरीब, एकाकी मुलाने केले… मेहेनत करून विकीने आपल्या नशिबाचे दरवाजे खोलले… बरेच लोक असतात जे आपल्या नशिबाला दोष देत रडत बसतात पण थोडेच असतात जे रडत न बसता आपला मार्ग स्वतःच सुन्दर बनवतात.

डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा रोमहर्षक जीवनप्रवास सांगणाऱ्या ‘अग्निपंख’ चा सारांश

अग्निपंख

डॉ. अब्दुल कलाम यांचा रोमहर्षक आणि रोमांचित करणारा जीवनप्रवास, ‘विंग्ज ऑफ फायर’ म्हणजे ‘अग्निपंख’ हे पुस्तक जगातल्या सर्वात चांगल्या मोटीव्हेशनल पुस्तकांपैकी एक आहे. हे पुस्तक मी लहानपणीच झपाटल्यासारखे कित्येकदा वाचुन काढले होते, परवा दिवशी पुन्हा एकदा लायब्ररीमध्ये हाती लागले आणि आता पुन्हा नव्याने वाचल्यावर, मी भारावुन गेलो आहे.

भारतातल्या पहिल्या महिला वकील असलेल्या नाशिकच्या कार्नेलिया सोराबजी

कार्नेलिया सोराबजी

स्त्रियांना कोणी वाली नाही अशी समाजाची स्थिती असताना या स्त्रियांसाठी ती देवदूतासारखी होती. या काळात आपल्या समाजात वारसाहक्क, इस्टेटीच्या वाटण्या, गादीचा हक्क, दत्तक व सावत्र मुलं यांचे प्रश्न मोठय़ा प्रमाणावर असत. अश्या स्त्रियांसाठी कायदेशीर सल्लागार म्हणून काम करायचा निर्णय कार्नेलियाने घेतला.

कोण आहे वंशवादाचा बळी ठरलेली प्रियंका योशिकावा

प्रियंका योशिकावा

६ सप्टेंबर २०१६ ला ‘मिस जपान’ चा किताब मिळवणारी प्रियांका वंशवादाची शिकार होत जपानमध्ये लहानाची मोठी झाली. वंशवाद किंवा racism म्हणजे एका वंशाच्या लोकांकडून दुसऱ्या वंशाच्या लोकांबरोबर भेदभाव केला जाणं. जगभर चालणाऱ्या या वंशवादाला प्रियंकाला तोंड द्यावं लागलं याचं कारणही काहीसं वेगळंच होतं.

निवडणूक रोखे योजना काय आहे आणि ते यशस्वी होतील का?

निवडणूक रोखे

भारतातील निवडणूका या Mind, Muscles आणि Money या 3M वर लढवल्या जातात असे म्हटले जाते. सर्वात मोठ्या लोकशाही देश असलेल्या आणि गेल्या सात दशकांची निवडणूक परंपरा असलेल्या आपल्या देशाची निवडणूक प्रक्रिया पुरेशी पारदर्शक नाही.

सुभेदार दरवान सिंह नेगी ह्यांची शौर्यगाथा

सुभेदार दरवान सिंह नेगी

त्यांच्या ह्या विनंतीचा मान ठेवत इंग्रज सरकारने प्रयाग मिडल शाळेची स्थापना केली ज्याला आज ‘वीरचक्र दरवान सिंह राजकीय इंटरमिडीयेट कॉलेज’ ह्या नावाने ओळखले जाते. १९१८ ते १९२४ पर्यंत इंग्रज सरकारने रेल्वे साठी पण प्रयत्न केले. पण हा प्रोजेक्ट जागेच्या अभावी पूर्ण होऊ शकला नाही. युद्धानंतर त्यांची बढती सुभेदार ह्या पदावर झाली होती.

शेळ्या चारत मोठी झालेली नजत बेल्कासम वयाच्या ३७ व्या वर्षी शिक्षण मंत्री होते?

नजत बेल्कासम

नजत बेल्कासम, फ्रांस मधल्या एका गरीब कुटुंबातली मुलगी. शेळ्या मेंढ्या चारत नजत लहानाची मोठी झाली. गरिबीतही आई वडिलांनी शक्य तसे शिक्षण दिले. आणि आपला अभ्यास एकाग्रचित्त होऊन नजत करत गेली. आणि हीच नजत बेल्कासम मोठी होऊन फ्रान्सची शिक्षण मंत्री झाली.

किमया

किमया

किमयाला सख्ख्या आईच्या जाण्याला अप्रत्यक्षरित्या कारणीभूत ठरवलच होतं तिने; अन् आता तर दुर्दैवाने किमया सोबत असतानाच अपघाताने ओढावलेल्या बाबांच्या मृत्युलाही किमयाच जबाबदार आहे; असं तिचं ठाम मत झालं. एक दिवस तिच्या मनातील भावनांच्या ज्वालामुखीचा उद्रेकच झाला व ती किमयावर कडाडलीच,